मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वात मोठी
पोलिस भरती होणार असून १२,५०० पदे भरली जाणार आहेत,
अशी माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख
यांनी दिली. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील
तरुणांना याद्वारे संधी मिळेल, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment